Published On Jun 23, 2024
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. आज त्या सोहळ्याळा ३५१ वर्ष पुर्ण झालेली आहेत.
।। छत्रपति शिवाजी महाराज की ।। जय
।। जय शिवराय ।। जय जिजाऊ।। जय शंभूराजे।।
#killeraigad #shivrajyabhishek #351 #explore #vlog #durgvede #raigad #20june #explorepage #exploremore
show more