कोळी बांधव नारळी पौर्णिमेला सोन्याच्या नारळाची पूजा करतात आणि समुद्र शांत होण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करुण शांत करतात आणि नंतरच मासेमारीसाठी जातात