Published On Jun 10, 2020
नमस्कार मंडळी,
जय शिवराय,
किरण वारणकर यांनी दिलेलं पहिलं चॅलेंज होतं .......
👉 टाळेबंदी संपल्यानंतर त्यांच्या गावात निर्माण झालेलं नवीन वातावरण आणि अशा एका व्यक्तीचा मनोगत ज्याच्या आयुष्यावर टाळेबंदी किंवा कोरोना मुळे विपरीत किंवा नकारात्मक परिणाम पडला आहे.
तर आज आपण चॅलेंज पूर्ण केलंय आणि तेच आजच्या विडिओ माध्यमातून पाहणार आहोत.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधे नक्की कळवा.
आपल्या #kpmarathivlogs या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा.
तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता.
#kpmarathivlog
धन्यवाद
किशोर पवार
#kpmarathivlogs #gavakadachyagoshti #5Days5VlogsChallenge
show more